छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (सीएसएमएसएस) कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथील विद्यार्थ्यांनी "युनिटी फॉर सॉईल" या मोहिमेअंतर्गत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ...
सीना नदीला महापूर आल्याने नदी काठावरील गावातून चाऱ्याचा प्रश्न बिकट बनल्याने शेतीला जोड धंदा असलेला दुग्ध व्यवसाय कोलमडला आहे. या तालुक्यात प्रामुख्याने १२ गावांमध्ये दररोज ५० हजार लिटर दूध उत्पादन व्हायचे ते आता निम्म्यावर आले आहे. ...
राज्य सरकारने राज्यातील ३४ जिल्ह्यांत विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. ...
राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल ४७ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५ जिल्ह्यांमधील सुमारे ६ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...
Uddhav Thackeray Latest News: छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने (युबीटी) हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारकडे मोठी मागणी केली. ...