हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. ...
Nuksan Bharpai Panchnama ऑगस्ट महिन्यात झालेले नुकसान क्षेत्र, खरीप, पालेभाज्या, वैरण आदीचे लागवड झालेले क्षेत्र व सप्टेंबर महिन्यात एकूणच पावसाने झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीचा ताळमेळ जमेना झाला आहे. ...
राज्यात सन २०२५-२६ मध्ये जून ते सप्टेंबर, २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी/पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तीची कामे करण्याकरीता अर्थसहाय्य करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...
मराठवाड्यात ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी शुगर्सने यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा वाढीव हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा हप्ता १०० प्रति मेट्रिक टन याप्रमाणे असणार आहे. ...