ativrushti madat प्रशासनाच्या आदेशानुसार तालुकानिहाय मंडळात पंचनामे करण्यात आले. एकूण ५ लाख ९२ हजार ८६९ शेतकऱ्यांपैकी ३६ हजार ७९२ शेतकरी अद्यापही ई-केवायसीविना अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहेत. ...
यंदा जिल्ह्यात व शेजारच्या जिल्ह्यात असा काय पाऊस पडला की शेतीचे मोठे नुकसान करून गेला. आजवर कोणी पाहिले नाही इतके पाणी नाले, ओढे व नद्यांतून वाहिले. पाऊस बंद होऊन महिना उलटला तरी आजही ओढे व नदीचा प्रवाह सुरू आहे. पडलेल्या पावसाने व आलेल्या महापुराने ...
सप्टेंबर २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार ५०६ कोटी ४१ लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे. ...
जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने सात लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ८६७कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. रब्बी हंगाम बियाणे खरेदीसाठी सात लाख ९२ हजार शेतकऱ्यांना ६५२ कोटी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने १८ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविला आहे. ...
pik vima yojana latest update भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होते. ...