वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन ...
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी आणि एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याकडे आवश्यक गस्तीनौका नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चातून गस्तीनौका उपलब्ध करून देण ...
तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिराजवळील तलावातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ...
पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या काहीजणांनी या मच्छिमारांची कायमच दिशाभूल केली आहे. फक्त संघर्षासाठी पारंपारिक मच्छिमाराना वापरून घेऊन न्याय मात्र कधीही मिळवून दिलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पारंपारिक मच्छिमारानी आता तरी विचार कर ...
अहवाल सरकारने धूळ खात ठेवला आहे. आसपास कोठेही समुद्र नाही अशा ठिकाणी मत्स्य विद्यापीठ उभारणाऱ्या राजकीय लोकांना कोकणात मत्स्य विद्यापीठ उभारण्याची गरज लक्षात येत नाही, हे कोकणाचे दुर्दैव आहे. ...