दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली. ...
आज दिवाळीची पहिली आंघोळ. आजपासून दिवाळी खऱ्या अर्थी सुरू होते, असे म्हटले जाते. भल्या पहाटेपासूनच फटाके वाजवले जातात. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास आठवडाभराचा तुरूंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. ...
कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांना ध्वनी आणि वायुप्रदूषणाने घेरले आहे. त्यात आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली आहे़ फटाक्यांमुळे होत असलेल्या ध्वनी आणि वायुप्रदूषणावर सातत्याने चर्चा झडत आहेत. ...
दीपोत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठीच नव्हे, तर आपल्या स्वत:साठीही नुकसानदायी ठरणार नाही ना, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरण जपायचे असेल तर आपल्या आनंदाच्या कल्पना काहीशा बदलून फटाकामुक्त द ...