कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सध्या संचारबंदी लागू केली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मिठाई दुकानदारांनी तयार केलेल्या मिठाई या काळात खराब होण्याची शक् ...
मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये. ...
नागरिकांची होणारी फसवणूक टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना काही टिप्स दिल्या आहेत. तेव्हा मास्क खरेदी करताना या टिप्सचा जरूर अवलंब करून फसवणूक टाळण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. ...
लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कमी प्रतीचे सॅनिटायझर्स आणि मास्क विकणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...