Rain Impact on Crops : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops) ...
हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...
Kharif Shivar Feri Akola : शेतकरी हिताच्या दृष्टीने आयोजित शिवार फेरीला विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या भव्य उपक्रमात तब्बल ४४ हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले. आधुनिक व प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहू ...
Soybean Crop Damage : पश्चिम विदर्भातील मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोयाबीन उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले आहे. वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, मिश्र पिकांमधील सोयाबीनचे एकरी उत्पादन २.५ ते ३ क्विंटल ...