Solpaur Flood मे महिन्यात 'जोरधारा' कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने साडेचार लाख हेक्टरवर खरीप पेरणी केली. ...
Kharif Crop Damage : अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेली १,३०० कोटींची पीक कर्जे आता परतफेड कशी करायची, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाची मदत अपुरी ठरत असून विमा कंपन्यांनीही पाह ...
Melghat Sitafal Season : मेळघाटच्या जंगलातून आलेल्या सीताफळांनी परतवाडा बाजारपेठा गजबजल्या आहेत. बाटे व टोपल्यांत विक्री होणाऱ्या या हंगामी फळामुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळतोय, तर ग्राहकांनाही चवदार आणि आरोग्यदायी फळांचा गोडवा चाखायला मिळतोय. (Mel ...
Rain Impact on Crops : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops) ...
हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...