लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकले नाहीत ! अतिवृष्टीचा फटका सोसत कशी करावी कर्जाची परतफेड? - Marathi News | Crop insurance company representatives did not turn up! How to repay the loan while bearing the brunt of heavy rain? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकले नाहीत ! अतिवृष्टीचा फटका सोसत कशी करावी कर्जाची परतफेड?

शेतकरी हवालदिल : पीक गेले, खत, बियाणे, औषधांची नासधूस ...

Pik Nuksan Bharpai : पिकांसाठी भरपूर खर्च केला पण सगळा पावसाने धुऊन गेला; हेक्टरी किती मिळणार मदत? - Marathi News | Pik Nuksan Bharpai : Spent a lot on crops but everything was washed away by the rain; How much assistance will you get per hectare? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Nuksan Bharpai : पिकांसाठी भरपूर खर्च केला पण सगळा पावसाने धुऊन गेला; हेक्टरी किती मिळणार मदत?

Solpaur Flood मे महिन्यात 'जोरधारा' कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने साडेचार लाख हेक्टरवर खरीप पेरणी केली. ...

Kharif Crop Damage : अतिवृष्टीने उद्ध्वस्त खरीप; १३०० कोटींच्या कर्जाखाली दबलेले शेतकरी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Crop Damage : Kharif devastated by heavy rains; Farmers under debt of Rs 1300 crores read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने उद्ध्वस्त खरीप; १३०० कोटींच्या कर्जाखाली दबलेले शेतकरी वाचा सविस्तर

Kharif Crop Damage : अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेली १,३०० कोटींची पीक कर्जे आता परतफेड कशी करायची, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाची मदत अपुरी ठरत असून विमा कंपन्यांनीही पाह ...

Melghat Sitafal Season : आरोग्यदायी गोडवा : मेळघाटी सीताफळाची राज्यभर मागणी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Melghat Sitafal Season: Healthy sweetness: Melghat Sitafal is in demand across the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्यदायी गोडवा : मेळघाटी सीताफळाची राज्यभर मागणी वाचा सविस्तर

Melghat Sitafal Season : मेळघाटच्या जंगलातून आलेल्या सीताफळांनी परतवाडा बाजारपेठा गजबजल्या आहेत. बाटे व टोपल्यांत विक्री होणाऱ्या या हंगामी फळामुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळतोय, तर ग्राहकांनाही चवदार आणि आरोग्यदायी फळांचा गोडवा चाखायला मिळतोय. (Mel ...

Ativrushti : पीक काढणीला येण्यापूर्वीच त्यातून अंकुर निघाले; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गिळला - Marathi News | Ativrushti : The crop sprouted before it was ready for harvest; heavy rains swallowed the grass that had been in the hands of farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Ativrushti : पीक काढणीला येण्यापूर्वीच त्यातून अंकुर निघाले; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गिळला

Amravati : काही दिवसांपासून सततच्या पावसाने शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीन पिकांच्या शेंगांमधून मधून अंकुर दिसून येत आहे. ...

Swarnima Yojana : महिलांसाठी स्वर्णिमा योजना, अर्ज करा, 2 लाख रुपये मिळवा, स्वतःचा व्यवसाय सुरु करा! - Marathi News | Latest News Swarnima Scheme for Women, Apply, Get 2 Lakhs rupees loan, Start Your Own Business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांसाठी स्वर्णिमा योजना, अर्ज करा, 2 लाख रुपये मिळवा, स्वतःचा व्यवसाय सुरु करा!

Swarnima Yojana : कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे. ...

Rain Impact on Crops : नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर - Marathi News | latest news Rain Impact on Crops: Torrential rain in Nagpur division; Large scale crop damage Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Rain Impact on Crops : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops) ...

Fal Pik Vima : आंबा, काजूचा हंगाम संपला तरी अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर होईना - Marathi News | Fal Pik Vima : Even though the mango and cashew season is over, the insurance companies have not yet announced refunds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : आंबा, काजूचा हंगाम संपला तरी अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर होईना

हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...