जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत. ...
naral lagwad राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 'ऊस तेथे बांधावर नारळ लागवड योजना' राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. ...
Rabi Maize Crop Management : महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील एक महत्त्वाचे पीक म्हणून मका या पिकाचा उल्लेख केला जातो. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात मका लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक शाश्वत आणि हमखास उत्पन्न मिळवता येते. ...
Krushi Salla : मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धाराशिवसह काही भागांमध्ये वादळी वारा व मेघगर्जना होऊ शकतात. अशा हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी वेळ ...
non spinning in sericulture सद्य परिस्थितीत पारंपरिक पिकापेक्षा तुती रेशीम उद्योग हा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असून मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात याचे क्षेत्र वाढताना दिसून येत आहे. ...
zendu flower market यंदा पावसाने खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, यातून फुलवागाही सुटलेल्या नाहीत. झेंडू फुलांचे नुकसान झाल्याने सध्या आवक काहीसी मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...