ज्यावेळी नर फुलातील परागकण मादीफुलाकडे वाहून नेले जातात यास परागीकरण असे म्हणतात. हे परागीकरण किटक, प्राणी, वारा आणि पाणी यामार्फत होत असते. प्राणी, वाराण पाणी यामार्फत होणाऱ्या परागीकरणास मर्यादा आहेत. ...
प्रादेशिक रचनेनुसार कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांमधील धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्या कोकणात पूर्वी खाडीकिनारी द्विदल धान्य मुबलक पिकत होती, तिथे आता रखरखाट दिसतो. ...
प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरणी करावीच असे नाही. जमिनीच्या आणि घेण्यात येणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज असते. त्याकरिता जमिनीवरील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादींचा विचार करावा लागतो. ...
कमी शेती क्षेत्रातदेखील जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग फळ उत्पादक शेतकऱ्याने करून दाखविला आहे. पऱ्हाडवाडी (ता. शिरूर) येथील बापूदादा आनंदराव पऱ्हाड यांनी दीड एकर क्षेत्रात कलिंगड, तर आंतरपीक म्हणून मिरची पिकाची लागवड के ...