राज्य शासनाने जून- २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा भरता येणा ...
आवक घटल्याने केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक आणि कमी पाण्यावर दोन एकरावर झेंडूची लागवड केली. कमी कालावधीत दोन एकरातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे बटनपूर येथील शेतकऱ्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्याने २०१६ साली फुलाचे सर्वाधिक उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी ...
दिवाळीमुळे (Diwali) राज्यातील अनेक बाजारात (Market) खरेदी बंद आहे. तर काही ठिकाणी कमी प्रमाणात आवक झाल्याने खरेदी झाली आहे. ज्यात आज शुक्रवार (दि.०१) रोजी १५७२ क्विंटलसह परभणी (Parbhani) येथ सर्वाधिक लोकल सोयाबीनची आवक झाली होती. तर पिवळ्या सोयाबीनची ...
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. लागवडीकरिता को - ८६०३२ (निरा), को- ९४०१२ (फुले सावित्री), को ८०१४, को.एम. ०२६५ (फुले-२६५), फुले १०००१ या वाणांची शिफारस आहे. ...