हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात दक्षता घेणे जरुरीचे आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. ...
आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
राज्यात आज एकूण ६९०२ क्विंटल टोमॅटोची आवक होती . ज्यात सर्वाधिक मुंबई येथे नं.०१ टोमॅटो २०३५ क्विं., पुणे येथे लोकल १९३२ क्विं., पनवेल नं.१ ६९० क्वि. आवक होती. ...
हळद लागवडीसाठी Halad Lagavd खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे पुढील वर्षीही चांगला दर अपेक्षित आहे. हळद हे नगदी पिक असल्यामुळे तसेच चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद क्षेत्रात वाढ केली आहे. ...
राज्यात आज गुरुवार (दि.११) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दिसून आली. ज्यात सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत येथे १४४०० क्विं., पुणे ९९२५ क्विं., मुंबई - कांदा बटाटा मार्केट ७१७७ क्विं. होती. ...