उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग स्थिर असून, गुरुवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता ४ हजार २२० क्युसेक चालू होता. सकाळी ६ वाजता ४ हजार ९५६ क्युसेक होता. ...
भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. ...
मका पिकावरील (Maize Crop Management) लष्करी अळिच्या नियंत्रणाकरिता फवारणीत वापर केलेल्या औषधीने सुमारे ५० टक्के मकाची रोपटे जळून गेली असून इतर पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
सध्या पिकांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नसून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी दिसत आहे. अशा वेळी या पिवळ्या पडलेल्या सोयबीनचे काय व्यवस्थापन करायला हवे. जाणून घेऊया या लेखातून. ...