साखर आयुक्तांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने गाळपावर परिणाम झाला आहे. ...
शेतकऱ्यांना रेशीम शेतीत प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे. त्यामुळे आता रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. (Sericulture Farming) ...