Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नव्या अटींमुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. अतिवृष्टी, पूर, गारपीट किंवा वादळामुळे पिकांचे नुकसान झाले तरी योजनेअंतर्गत भरपाई मिळणार नाही, असा शासनाचा नवा नियम आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्या ...
Dairy Farming : बिलोलीच्या सुब्बाराव अण्णांनी केवळ एका म्हशीपासून सुरू केलेला व्यवसाय आज ७५ म्हशींपर्यंत वाढवला आहे. त्यांच्या चिकाटी, नियोजन आणि अथक परिश्रमाने केवळ स्वतःचेच नव्हे तर १५ जणांचेही जीवन बदलले. ग्रामीण भागातील आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी ...
परतीच्या पावसामुळे आणि हमीभाव केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. सोयाबीन काढणीच्या काळात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ...
Jamin Mojani : जमीन मोजणीचा निपटारा करण्यासाठी ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागतो. आता ही प्रक्रिया ३० दिवसांत होणार आहे. महसूल विभागाने परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्या बाबतची अधिसूचना जारी केली आहे. ...
Kapus Kharedi : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शासनाने अखेर ऑफलाइन (हस्तलिखित) सातबाऱ्यावर आधारित 'कपास किसान अॅप' नोंदणीस परवानगी दिली आहे. (Kapus Kharedi) ...
राज्य सरकारने राज्यातील ३४ जिल्ह्यांत विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. ...
राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल ४७ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५ जिल्ह्यांमधील सुमारे ६ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...