सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे. ...
'लोकमत'ने गेली पाच दिवस प्रसिद्ध केलेल्या उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या वृत्तमालिकेचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत करत खंडणीखोरांना अद्दल घडविण्याचा निश्चय केला आहे. ...