soybean lagwad सोयाबीन पेरणीसाठी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा काळ सर्वात योग्य राहील. परंतु सोयाबीनची पेरणी मान्सूनच्या आगमनानंतर, किमान १० सें.मी. (१०० मिमी) पाऊस पडल्यानंतरच करावी. ...
Tomato Damage : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. पुंडीतील एका मेहनती शेतकऱ्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल केला आहे. रात्रंदिवस घाम गाळून अडीच एकरात टोमॅटोची यशस्वी लागवड करणाऱ्या कृष्णा दादासाहेब थोरवे यांचं लाखो र ...
Pik Nuksan Bharpai मान्सूनपूर्व पावसाने नुकसान झालेल्या उन्हाळी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचे काम सुरू झाले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांची काढणी केली आहे, त्यामुळे पंचनामा कशाचा क ...
Agriculture News : केंद्र सरकारने सर्व बियाणे कंपन्यांना बॅगवर क्यूआर काेड (QR Code) आणि त्यात पीक व्यवस्थापन माहिती समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे. ...
Flower Market : पार्टी म. येथील तरुण शेतकरी आकाश देशमुख यांनी दोन एकरात शेवंती फुलांची लागवड केली होती. परंतु वेळेवर फूल तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे आणि बाजारपेठेत फुलाला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे दोन एकरातील फुलशेतीवर नांगर फिरवला आहे. ...