मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना ७ हजार ३७० कोटींवर गेली आहे, तर ८० हजार हेक्टरवरून १ लाख २० हजार हेक्टर लाभक्षेत्र झाले आहे. ...
sugar export भारताला आगामी वर्ष २०२५-२६ वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे. कारण देशामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे; तसेच देशात पुढच्या वर्षी इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. ...
Bhavantara Yojana: यंदा सर्वच शेतमालास हमीभावदेखील मिळत नसल्याने भावांतर योजनेचा लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाला भावांतर योजनेचा लाभ मिळेल का? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. ...
Bedana GST केंद्रीय अर्थखात्याने नुकतेच एक परिपत्रक काढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्याला 'जीएसटी'मुक्त केले. मात्र, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी संभ्रमावस्था वाढली आहे. ...
Rajma farming: रब्बी हंगाम म्हटले की गहू, ज्वारी आलीच. यात अलीकडे हरभऱ्याचा तोरा वाढला. अशातच नव्या राजमा पिकाची (Rajama Crop) दमदार 'एन्ट्री' झाली असून, त्याला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने आता शेतकरी या पिकाकडे वळताना दिसत आहे. ...
Soybean Procurement : शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबित आहे. अशातच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान (Union Agriculture Minister Shivraj Chauhan) यांनी या मागणीची दखल घेत मुदतवाढ दिली परंतू त्यासंदर्भा ...