ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपले संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो. ...
Vidarbha Monsoon Update : जमीन ओली, अवकाशात ढगांची चाहूल... शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असली तरी, खरा प्रश्न एकच. पेरणीचा योग्य मुहूर्त कधी? आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही विदर्भातील शेतकरी आजही नक्षत्रांवर (Mrig Nakshatra) अधिक विश्वास ठेव ...
पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैलजोडी किंवा एखादा बैल खरेदी करतात. पेरणीच्या तोंडावर जनावरांच्या बाजारात सर्जा-राजा चांगलेच भाव खाताना दिसत आहेत. ...