कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो. ...
बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते. ...
गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
Shet Jamin Vatap दक्षिण सोलापुरात संमतीने जमीन महसुली कलम ८५ नुसार शेतजमिनीचे आपसात संमतीने वाटप करण्याचा अनोखा उपक्रम दक्षिण सोलापुरात राबविण्यात आला आहे. ...
shet tale plastic anudan शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे. यात शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये अनुदान दिली जाते. या पॅकेज अंतर्गत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते. ...
Wheat Market Update : राज्यात आज सोमवार (दि.२४) रोजी एकूण २२०२२ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०० क्विंटल १४७, ३९५ क्विंटल २१८९, ८ क्विंटल बन्सी, २९५ क्विंटल हायब्रिड, १७०९५ क्विंटल लोकल, ४१२९ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. ...