कोल्हापूर कृषिप्रधान जिल्हा असून, येथे भरपूर प्रमाणात मिरची, खोबरे, कांदा, लसूण, आदींचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या मसाल्यांचे मिश्रण विकसित केले. या मसाल्यांत कमी खर्चात अधिक चव मिळवण्याकडे लक्ष दिले गेले आहे. ...
केंद्रपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत १३ हजार ३८ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नसल्याने ५ कोटी १४ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. ज्यामुळे सरकार आहे निधी द्यायला, शेतकरी नाहीत घ्यायला असे म्हणावे लागत आह ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हे धरण महत्त्वाचे असल्याने, पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुढील काळात पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली आहे. ...