एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात का झाली चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? आणि का या घटनेची इतिहासात नोंद घेतली गेली. ज्याचा आजही फायदा होतोय. वाचा हा संपूर्ण रंजक इतिहास. ...
ऊसतोड झाल्यानंतर शेतामध्ये शिल्लक राहिलेला उसाचा पाला जिल्ह्यातील बहुतांश लोक पाचट जाळत आहेत, त्यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. उसाचे पाचट न माळता ते कुट्टी करून शेतामध्ये कुजवल्यास त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत पिकाला उपलब्ध होते. ZP Schemes for ...
Success Story Ginger Farming जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, हे गुण अंगी असतील तर शेती व्यवसायातूनदेखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याचा प्रत्यय पाच एकर क्षेत्रातून १० महिन्यांत अद्रकचे ७५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतलेल्या संतोष यांच्याकडे बघून ...
Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) फळपिकाचा विचार केला तर गतवर्षी द्राक्षनिर्मितीनंतर (Grape Farming) सर्वाधिक लागवड आंबा पिकाची झाली होती. ...