Tembhu Water Projects : टेंभू उपसा सिंचन योजनेने सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पीक पद्धतीत (क्रॉप पॅटर्न) आमुलाग्र बदल झाला. उपजीविकेसाठी ज्वारी, बाजरीचे उत्पन्न घेणाऱ्या दुष्काळी भागात ऊस, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला व फुलां ...
Hirava Cara : पावसाने पाठ फिरवताच हिरव्या चाऱ्याला सोन्याचा भाव आला आहे. पावसाळ्यात जनावरांना पोषण देणारा हिरवा चारा शेतकऱ्यांना आता त्रासदायक ठरतोय. ५ रुपयांत मिळणारी पेंढी आता १५ ते २० रुपयांवर पोहोचली असून, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पश ...
HTBT Seeds : गुजरात आणि तेलंगणामधून येणाऱ्या बोगस बीटी बियाण्यांनी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांची नावे वापरून थेट गावागावात हे बियाणे पोहचवले जात आहे. अजूनही बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड स ...
Anudan Vatap Ghotala : शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानावर डल्ला मारल्याचे प्रकरण चांगले तापले आहे. जालना जिल्ह्यात तब्बल ४० कोटींचा घोटाळा उघडकीस आला असून, यामध्ये केवळ तलाठ्याच नव्हे तर तहसीलदार व कृषी सहाय्यकही अडचणीत आले आहेत. आता दोन तहसीलदारांची ...
Pik Karj : खरीप हंगामासाठी ठरवले गेलेले १,५९६ कोटींचे पीककर्ज उद्दिष्ट असूनही केवळ ४२ टक्केच वाटप झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज नूतनीकरण प्रलंबित असून, मागील थकीत कर्जांमुळे नवीन कर्ज मिळवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढ ...