हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९४५ मिलिमीटर, म्हणजेच तब्ब्बल १२६ टक्के पाऊस झाला. बहुतांश मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने तब्बल २ लाख ७१ हजार ५८६ पेक्षा अधिक हेक्टरवरील पिके आडवी झाली आहे. ...
गेल्या २२ दिवसांत केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. निर्यात बंदी आणि अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाल्याने भाव पडल्याचे व्यापारी सांगत आहेत. स्थानिक बाजारात आवक वाढून मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने केळीचे दर कोसळले आहेत. ...
Kharif Shivar Feri Akola : शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशीही विदर्भातील शेतकऱ्यांना भारावून टाकले. तीन दिवसीय फेरीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २३ हजारांहून अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती दर्शवून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. (Kharif Shivar Feri ...
Today Onion Market Rate : राज्यात आज रविवार (दि.२१) सप्टेंबर रोजी एकूण २८३१९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४४ क्विंटल चिंचवड, १३०५७ क्विंटल लोकल, ७५१८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...
फूल उत्पादक शेतकरी तसेच कंपन्यांसाठी थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत. यामुळे फूल निर्यातीस चालना मिळेल, अशी सूचना पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केली. ...