केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmers Protest At Shambhu Border: शंभू बॉर्डरवर आंदोलनाला २०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकरी मोठ्या संख्येने जमले असून आणखी मोठं आंदोलन करण्याचं नियोजन करत आहे. ...
Pune Mushroom Farming Success Story : योगायोगाने २०२० साली कोरोनामुळे लॉकडाऊन पडले आणि सर्वांना आपापल्या गावाची वाट धरावी लागली. त्यावेळी अमरही गावाला आले आणि त्यांनी विविध व्यवसायाची चाचपणी केल्यानंतर मशरूम व्यवसाय करण्याचे ठरवले. ...
Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत. ...