केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmers Protest: राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहे. शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. तसेच मागच्या अनेक महिन्यांपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी तिथून दिल्लीकडे प्र ...
शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आप आपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी जानेवारीत सुरू केलेली सलोखा योजनेचा आजपावेतो फक्त ८ शेतकऱ्यांनी या लाभ घे ...
Kangana Ranaut And Farmers Protest : कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाने सर्वच जण संतापले आहेत. यानंतर शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून सातत्याने आंदोलन करत आहेत. ...