केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmer Protest: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असताना शेतकरी मोर्चात गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ...
Farmers Protest Delhi : सरकार चर्चेबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचे सर्वन सिंग पंढेर यांनी सांगितले. ...
Rakesh Tikait News: भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अलिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राकेश टिकैत हे शेतकरी नेत्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी नोएडा येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. ...
विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी सरकारला धारेवर धरत काही सवाल केले आहेत. ...