लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
सहा महिन्यांचे रेशन अन् 'दूरदृष्टी'! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; वाटेत पोलिसांचे आव्हान - Marathi News | Farmer Protest 6 Months Ration, Tractor-Trolley Will Become Home Stay Farmers are gearing up for a long protest in Delhi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा महिन्यांचे रेशन अन् 'दूरदृष्टी'! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; पोलिसांचे आव्हान

शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. ...

Rakesh Tikait : "शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला 'हा' इशारा - Marathi News | farmers protest if injustice happened with farmers then we are not far from them and delhi warns rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला 'हा' इशारा

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

“मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका - Marathi News | congress mallikarjun kharge criticised central govt over farmers delhi chalo march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

Farmers Delhi Chalo March: शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. ...

"शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच, त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं"; केजरीवाल सरकारचा पाठिंबा - Marathi News | Arvind Kejriwal government supported farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच, त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं"; केजरीवाल सरकारचा पाठिंबा

Farmers Protest And Arvind Kejriwal : पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आज 'दिल्ली चलो' मोर्चा काढण्यासाठी तयार आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ...

Farmers Protest: शेतकरी आंदोलक दिल्लीकडे रवाना; शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या - Marathi News | Farmers Protest Farmers protesters leave for Delhi Police burst teargas canisters at Shambhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलक दिल्लीकडे रवाना; शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी अनेक संघटनांच्या नेृत्वाखाली आजपासून 'चलो दिल्ली'चा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. ...

बॉर्डर सील, खिळे लावले, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे; शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी तयारी - Marathi News | Barricades have been put up at the border in Delhi to stop farmers agitation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉर्डर सील, खिळे लावले, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे; शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी तयारी

शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चामुळे राजधानी दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ...

शेतकरी पुन्हा दिल्लीत! केंद्र सरकारचा पुन्हा एकदा आंदोलन मोडून काढण्याचा निर्धार - Marathi News | Editorial on Farmers strike again in Delhi, The central government will suppress farmers' agitation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी पुन्हा दिल्लीत! केंद्र सरकारचा पुन्हा एकदा आंदोलन मोडून काढण्याचा निर्धार

तिन्ही कायदे मागे घेतले पण इतर मागण्या पूर्ण करण्याचा दिलेला वायदा पाळला नाही म्हणून पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील प्रामुख्याने गहू, भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. ...

5 तास चर्चा होऊनही बैठक अनिर्णित! शेतकरी म्हणाले- सरकार टाइमपास करतंय, दिला सकाळी 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम - Marathi News | even 5 hours of discussion Meeting inconclusive Farmers gave the government an ultimatum till 10 o'clock in the morning and said protest will continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 तास चर्चा होऊनही बैठक अनिर्णित; शेतकऱ्यांनी सरकारला दिला सकाळी 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!

बैठक संपल्यानंतर शेतकरी म्हणाले, सरकार आम्हाला भेटून केवळ टाईमपास करत आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वी आम्हाला आश्वासने दिली होती, मात्र काहीही केले नाही. यासोबतच शेतकरी नेते सरवंत सिंह म्हणाले, आमचे आंदोलन सुरूच असून उद्या 10 वाजता संघू सीमेवरून पुढे क ...