केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
कुणी अश्रुधुरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टूथपेस्टचा लेप लावताना दिसत आहेत. कुणी मुलतानी मातीचा वापर करताना दिसत आहे, तर कुणी पतंगाच्या सहाय्याने, सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्रोनचा सामना करताना दिसत ...