केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
BharatBand, FarmarStrike, ShivSena, Kolhapurnews केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधयेकाविरोधात मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. शिवसेनेच्यावतीने या आंदोलनाला पाठींब देत शहरातून भगवी रॅली काढली. ...
BharatBand, Kankavli, FarmarStrike, Sindhudurgnews कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला . एसटी , तीन व सहा आसनी रिक्षा वाहतुकीबरोबर जिल्ह्यातील बाजारपेठाही सुरू होत्या . ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. याच मुद्द्यावर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसरवा शरद पवार यांनी २०१०-११ मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले. यानंतर आता खुद्द प ...
Bharat Bandh, FarmarStrike, Kolhapurnews केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला. ...
BharatBand, FarmarStrike, Sindhudurgnews केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र सुरू आहे. सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील व्यापा ...