केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmer Protest: सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे. ...
Farmers Protest: दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू बॉर्डर येथे रस्त्यावर टाकण्यात आलेले रोडब्लॉक्स हटवण्याचे आदेश हायकोर्टाने नुकतेच दिले होते. त्यानंतर हरियाणा सरकारकडून हे रोडब्लॉक्स हटवण्यात येणार आहेत. तसेच हे रोडब्लॉक्स ह ...
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असून दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दुध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे असं किसान सभेनं सांगितले आहे. ...