Farmer Success Story : जिथं पावसाच्या थेंबावर शेती उभी असते, तिथं वाट बदलली... आणि आज उत्पन्नाच्या लाटांवर भरारी घेतली. साळेगाव (घारे) येथील शेतकरी विठ्ठल डिखुळे यांनी कोरडवाहू जमिनीवर शेततळं, ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यम ...
पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढलेला असतो. तसेच पक्ष्यांवर ताण येतो आणि पक्षांच्या व्यवस्थापनाच्या कामांचाही ताण वाढलेला असतो. कुक्कुट खाद्यातील आर्द्रतेचे प्रमाण वाढते, त्यामुळे त्याचा दर्जा खालावण्याची शक्यता असते. ...
varas nond ferfar ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांच्याकडे साधारणपणे दोन प्रकारचे फेरफार नोंदणीसाठी येतात. एक आहे नोंदणीकृत फेरफार व दुसरा अनोंदणीकृत फेरफार. ...
Maharashtra Krushi Din : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. ...
Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी ...
देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना विविध पुरस्कार दिले जातात. ...
fal pik vima yojana मृग बहरातील हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत द्राक्ष बागायतदारांनी मोठा सहभाग नोंदविला असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीनपट झाली आहे. ...