biogas demand केंद्र व राज्य शासनाने बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त गावे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये देशात नंबर वनवर कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. ...
Agri Market Export : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा परिणाम आता स्थानिक कृषी बाजारपेठांवरही दिसू लागला आहे. हिंगोली बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण झाली असून खामगाव परिसरात केळीचे दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. निर्यात मंदावल्याचे कारण पुढे केले जात अ ...
pik karj vyaj partava शासन शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून देत असते. असे असले तरी या कर्जावर शासन कर्ज भरताना सहा टक्के व्याज आकारते. ...
Pik Karj Vasuli : परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता राष्ट्रीयीकृत बँकेच्या पीक कर्ज वसुलीच्या नोटिसांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.(Pik Karj Vasuli) ...