शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याने आपली विश्वासार्हता जपत, चालू हंगामात गाळप झालेल्या उसाची बिले एकरकमी आणि संपूर्ण विनाकपात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ...
Vidarbha Heat Wave : मार्च महिन्यातच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. अमरावती येथे सर्वाधिक ४१.८ अंश तापमान नोंदवले गेले असून वाशिम जिल्हाही उष्णतेच्या यादीत सामील झाला आहे.(Vidarbha Heat Wave) ...
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष-बेदाण्याचे दर कमी झाले असून, यामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. लवकरात लवकर ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. ...
Ayushman Bharat health scheme : आरोग्य योजनांबाबत अनेक नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आयुष्यमान भारत(Ayushman Bharat) योजना आणि आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) कार्ड हे एकच असल्याचा समज अनेकांचा आहे. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही योजना उद्देश ...
biogas demand केंद्र व राज्य शासनाने बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त गावे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये देशात नंबर वनवर कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. ...