कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत विठ्ठलपूर शिवारातील पाणपोई फाटा येथे सुरू असलेले मार्केट रविवारी सायंकाळी तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव कुणाल कदम यांनी दिली. ...
राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा 'पेड पेंडिंग'चा प्रश्न सुटणार आहे. ...
Tur Bajar Bhav : राज्याच्या तूर हंगाम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत शेतकरी तूर विक्रीसाठी बाजारात दाखल होतील. ज्यामुळे येत्या काळात तूर दर कसे असतील याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. ...
Farmer Success Story : अतिवृष्टीतून सावरत आधुनिक शेती व योग्य नियोजनाच्या जोरावर परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या ४० गुंठ्यांत हिरव्या मिरचीचे ३०० क्विंटल उत्पादन घेत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवता येतो, याचे ...
Halad Market : हिंगोली येथील हळद मार्केट यार्डातील गोंधळ टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर (Halad Market) ...