Marathwada Irrigation Project : मराठवाड्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी ३ नव्या सिंचन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला असून, तब्बल १२ हजार ४०० कोटींच्या या योजनेमुळे दुष्काळग्रस ...
Agriculture News : शेतकऱ्यांच्या काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांवर आगीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. काडीकचरा जाळणे, शॉर्टसर्किट आणि वाढती उष्णता यामुळे ही आग हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. ...
रेनट्री फाउंडेशन या संस्थेने गेल्या चार वर्षांत येथील नऊ गावांत लोकसहभागातून आणि श्रमदानातून तब्बल ७३ शेततळी तयार करून दिली आहेत. यामुळे ६३,१५६ घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. ...
Majalgaon Dam Water Release : माजलगाव धरणातून उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सोनपेठ तालुक्यातील तब्बल ३ हजार हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळणार असून उन्हाळ्यातील पाण्याच्या टंचाईवर मोठा तोडगा निघाल ...
draksh niryat १ नोव्हेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यातून तब्बल ४७२ कंटेनरमधून सहा हजार ३.१५ टन द्राक्षांची निर्यात जगातील २० देशांमध्ये झाली आहे. ...