सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ...
Kandmule माळरानात, परसबागेत भूमिगत निपजणारी कंदमुळे सध्या बाजारात दाखल झाली आहेत. रताळी, आळव, करांदे अशा विविध प्रकारच्या कंदमुळांची आवक वाढली आहे. ...
खरिपातील सोयाबीन बाजारात येत असून अनेक व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच विकण्याची गरज आहे. माल विक्रीनंतर बाजार समितीच्या शिक्क्याची गुलाबी पावती (पक्की पावती) घेणे आवश्यक आह ...
ऊस गळीत हंगामाला नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होत असून यासाठी बॉयलरही पेटवला आहे. आता कारखाना सुरू करण्याची वेळ जवळ आली तरीही अजून कारखानदारांनी दर जाहीर केलेला नाही. ...
Turmeric Farming : राज्यात हळद पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असताना, मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना लागवड व काढणीस अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागाने हळदीसाठी ...