Farmer Son Marriage Issue मुलगा पुणे-मुंबईचाच हवा, नोकरी करणार हवा, स्वतःचा फ्लॅट असणार आणि शेतीही आवश्यकच अशा अनेक अटी आज लग्न करताना ग्रामीण भागातील मुलींकडून घातल्या जात आहेत. ...
मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. तापमानासोबतच भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गवारच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...
Nafed Harbhara Kharedi: राज्य शासनाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली. परंतु शेतकरी हरभरा हमीभाव केंद्रात विक्री करण्यासाठी यंदा उत्सुक दिसत नाही. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर (Nafed Harbhara Kharedi) ...
Summer Jowar Crops : जालना जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी ज्वारीची पेरणी केली. सध्या भोकरदन परिसरात उन्हाळी ज्वारीचे पीक जोमात आले आहे. (Summer Jowar Crops) ...
उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवीत खनिजे आणि क्षार जमा होतात. यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिले नाही तर किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची शक्यता वाढते. ...