After Harvesting : शेतात तसेच शेताच्या धुऱ्यावर कचरा जाळण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रदूषणात सतत वाढ होत आहे. यामुळे धुऱ्यावरील झाडेही पेट घेत असून, वनसंपदा (forest) नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (After Harvesting) वाचा सविस्तर ...
Gram Panchayat : चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये झालेल्या कर वसुलीतून जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी, घरपट्टीची तब्बल ७८ टक्के वसुली केली आहे. ...
Healthy Sorghum : बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून हृदयविकारापर्यतच्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी वरदान ठरू शकते. त्यामुळे या 'सुपर फूड'चा आहारात समावेश करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात. ...
राज्य सरकारने विविध कारणांसाठी दिलेल्या जमिनींचे भोगवटादार २ मधून (भूमिधारी) भोगवटादार १ मध्ये (भूमिस्वामी) रूपांतर करायचे असेल, तर आता मोठ्या प्रमाणात अधिमूल्य भरावे लागणार आहे. ...
Maharashtra Farming Land : महाराष्ट्रातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरले असतानाच राज्यात शेतीचे क्षेत्रफळ झपाट्याने कमी होत असल्याची चिंताजनक माहिती आहे. ...
पेरणीच्या क्षेत्रातही ३.२४ लाख हेक्टरने झाली घसरण : जितकी एकूण शेतीयोग्य जमीन देशभरात कमी झाली, त्याच्या निम्म्याहून अधिक जमीन महाराष्ट्राने गमावली ...
Soybean Market Update : गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती झाली आहे. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनचे दर घसरले; पण सध्या खाद्यतेलाला तेजी असतानाही प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली सोयाबीनचे दर आले आहेत. ...