नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Vihir Recharge : मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील प्रगतशील शेतकरी प्रीतम भगत यांनी जलपुनर्भरणाचा (water recharge) प्रभावी वापर करून सिंचनासाठी उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे. ...
Agriculture Smart Project : शेतकऱ्यांना स्थानिक व जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी वर्ल्ड बँकेने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प योजना सुरू केली आहे. वाचा सविस्तर (Agriculture Smart Project) ...
Kesar Mango : मराठवाड्याची देण केशर आंब्याच्या (Kesar Mango) उत्पादनाबाबतीत तर धाराशिवची (dharashiv) ओळख 'मराठवाड्यातील कोकण' (Konkan of Marathwada) अशी होऊ लागली आहे. ...
Toll Tax : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल शुल्कावर महत्त्वाची माहिती सांगितले आहे. यापुढे टोल शुल्कावर कोणीही प्रश्न विचारणार नाही, असंही ते म्हणाले. ...
Agriculture Sector : जैवविविधता आणि हवामानामुळे जगात भारतातील व देशात महाराष्ट्रातील शेतीक्षेत्र (agricultural Sector) अव्वल ठरले आहे. जगातील बहुतांश पिके व फळांचे उत्तम उत्पादन भारतात व महाराष्ट्रात घेता येते, हे प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. वाचा सव ...
ष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये यंदा उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील १०३ कारखान्यांनी सहभाग घेतला होता. ...
‘राज्यातील सर्व सरपंचांनी, शेतकर्यांनी, गावकर्यांनी या महत्त्वपूर्ण पोर्टलचा लाभ घेऊन आपल्या गावात ह्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सर्व जिल्हाधिकार्यांचे मोठे सहकार्य लागणार आहे. निधीची कुठेही कमतरता पडणार नसून थेट ...