लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून; शेतीच्या वादातून हल्ला - Marathi News | Farmer murdered Attack over agricultural dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून; शेतीच्या वादातून हल्ला

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या तपासासाठी श्वानपथक घटनास्थळी आणून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ...

Vihir Recharge : भगत यांनी जलपुनर्भरणाचा ध्यास घेत पाण्याच्या समस्येवर काढला तोडगा वाचा सविस्तर - Marathi News | Vihir Recharge: latest news Bhagat found a solution to the water problem by focusing on water recharge. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भगत यांनी जलपुनर्भरणाचा ध्यास घेत पाण्याच्या समस्येवर काढला तोडगा वाचा सविस्तर

Vihir Recharge : मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील प्रगतशील शेतकरी प्रीतम भगत यांनी जलपुनर्भरणाचा (water recharge) प्रभावी वापर करून सिंचनासाठी उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे. ...

Agriculture Smart Project : जालना जिल्ह्यात २८ स्मार्ट प्रकल्प, मोसंबी ग्रिडिंग प्रकल्पांची संख्या सर्वाधिक - Marathi News | Agriculture Smart Project: latest news 28 smart projects in Jalna district, Mosambi Gridding has the highest number of projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालना जिल्ह्यात २८ स्मार्ट प्रकल्प, मोसंबी ग्रिडिंग प्रकल्पांची संख्या सर्वाधिक

Agriculture Smart Project : शेतकऱ्यांना स्थानिक व जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी वर्ल्ड बँकेने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प योजना सुरू केली आहे. वाचा सविस्तर (Agriculture Smart Project) ...

Kesar Mango : गोड आंब्यांचं मराठवाड्यातील कोकण कोणतं? वाचा सविस्तर - Marathi News | Kesar Mango: latest news Which is the Konkan of Marathwada for sweet mangoes? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोड आंब्यांचं मराठवाड्यातील कोकण कोणतं? वाचा सविस्तर

Kesar Mango : मराठवाड्याची देण केशर आंब्याच्या (Kesar Mango) उत्पादनाबाबतीत तर धाराशिवची (dharashiv) ओळख 'मराठवाड्यातील कोकण' (Konkan of Marathwada) अशी होऊ लागली आहे. ...

'यापुढे टोलवरुन कोणीही तक्रार करणार नाही' १ एप्रिलपासून नवीन पॉलिसी, काय म्हणाले गडकरी? - Marathi News | nitin gadkari said we will bring such a policy regarding toll from 1st april | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'यापुढे टोलवरुन कोणीही तक्रार करणार नाही' १ एप्रिलपासून नवीन पॉलिसी, काय म्हणाले गडकरी?

Toll Tax : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल शुल्कावर महत्त्वाची माहिती सांगितले आहे. यापुढे टोल शुल्कावर कोणीही प्रश्न विचारणार नाही, असंही ते म्हणाले. ...

Agriculture Sector : कृषिप्रधान नव्हे, ग्राहकप्रधान भारत! काय आहेत यामागील कारणं वाचा सविस्तर - Marathi News | Agriculture Sector: latest news India is not an agricultural-oriented country, but a consumer-oriented country! Read the reasons behind this in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिप्रधान नव्हे, ग्राहकप्रधान भारत! काय आहेत यामागील कारणं वाचा सविस्तर

Agriculture Sector : जैवविविधता आणि हवामानामुळे जगात भारतातील व देशात महाराष्ट्रातील शेतीक्षेत्र (agricultural Sector) अव्वल ठरले आहे. जगातील बहुतांश पिके व फळांचे उत्तम उत्पादन भारतात व महाराष्ट्रात घेता येते, हे प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. वाचा सव ...

पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट! 'या' कारखान्याला देशातील मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर! - Marathi News | A matter of pride for Pune! 'This' factory has been awarded the country's prestigious Vasantdada Patil Award! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट! 'या' कारखान्याला देशातील मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर!

ष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये यंदा उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील १०३ कारखान्यांनी सहभाग घेतला होता.  ...

Water Conservation : 'गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन! तलावांचे होणार पुनरुज्जीवन - Marathi News | Water Conservation 'Sediment-free Dam' portal inaugurated! Lakes will be revived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन! तलावांचे होणार पुनरुज्जीवन

‘राज्यातील सर्व सरपंचांनी, शेतकर्‍यांनी, गावकर्‍यांनी या महत्त्वपूर्ण पोर्टलचा लाभ घेऊन आपल्या गावात ह्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांचे मोठे सहकार्य लागणार आहे. निधीची कुठेही कमतरता पडणार नसून थेट ...