Panand road: शासनाने 'मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना' (Panand road) प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी शेतरस्ते विकासासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. तो वाचा सविस्तर ...
Market Yard : राज्यातील ३०५ शेती उत्पन्न बाजार समित्यांपैकी तब्बल दीडशेहून अधिक तालुकास्तरीय समित्या आतबट्यात आल्या आहेत. तरीही, पणन विभागाने तालुकास्तरीय स्वतंत्र समित्यांसाठी अट्टाहास धरला आहे. ...
Unseasonal Rain : गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७जिल्ह्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाला, फळपिकांनाही अवकाळीने चांगलाच दणका ...
Tomato Market : कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचे यावर्षी भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नारायणगाव मार्केट कमिटी येथे मार्केटमध्ये ३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रति क्रेटचा भात मिळत असल्याने मोठे संकट आ ...
Agriculture Success Story : कमी दिवसांत, कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीचे उत्पादन घेऊन पपई हे पीक फायदेशीर ठरते, हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील रणजित जमदाडे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. ...