जमीन विक्री व्यवहारातून मिळणारा निधी कारखान्याचे थकीत कर्ज, शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार आणि शासकीय कर यांसारख्या देण्यांसाठी वापरला जाणार आहे. ...
Jayakwadi Dam Water Discharge : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात तब्बल १८ दलघमी पाण्याचा साठा झाला आहे. धरणातून विसर्ग सुरू असून, गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Jayakwadi Dam Water Discharge) ...
Bhumitra Chatboat तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. २००२ पासून ७/१२ संगणकीकरण, मिळकत पत्रिका संगणकीकरण, भूमी नकाशांचे संगणकीकरण, तसेच भू-संदर्भीकरण यांसारखी पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ...
सध्या राज्यातील विविध भागांमध्ये मका पीक मुरघासासाठी योग्य अवस्थेत असून अनेक शेतकरी या पिकास थेट मुरघासासाठी देण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. (Maize crop status in Maharashtra 2025) ...
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच वाढीव वाराई रद्द करण्याच्या हेतूने शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी महिला आघाडीच्या वतीने सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवा ...