राज्य सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करताना खुलेपणाने चर्चा करेल. शेतकऱ्यांना चांगले काय देता येईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलेल याची खबरदारी मी घेईल ...
पूर्वी उन्हाळा सुरू होताच अनेक कुटुंबांत वर्षभराचे धान्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करून पत्र्याच्या कोठ्यांमध्ये साठवले जाई. परंतु सध्या काळानुरूप या साठवणुकीच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. ...
विदर्भामध्ये केवळ अकोला व बुलढाणा हे दोनच सिंचन अनुशेषग्रस्त जिल्हे असून, या जिल्ह्यांची प्रतीक्षा जून २०२७ मध्ये संपेल, अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रतिज ...
fal pik vima yojana खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानभरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानीकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे. ...
केंद्र सरकारच्या वतीने पर्यावणाचे नुकसान होईल हे कारण समोर करून एचटीबीटीला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, एचटीबीटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असून, बराच फायदा होणार आहे. ...