धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी कृष्णा पाटील यांना अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण टरबुजची पाण्यातच नासाडी झाली आहे. यामुळे त्यांना दीड लाख रुपय ...
Rajewadi Talav ऐन उन्हाळ्यात बिगर मौसमी पडलेल्या धुवाधार पावसामुळे राजेवाडी (म्हसवड) तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून धो.. धो... पाणी वाहू लागल्यामुळे माण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ...
राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन १५० रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला; मात्र एफआरपी बरोबर साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) तसाच ठेवला. ...
Onion Damage: कांदा हे नगदी पीक आहे. कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून राबायचे, पण भाव नसल्याने कांदा साठवणूक करायची, भाव भेटला तर घाईगडबडीत कांदा काढून शेतातच गोण्या भरायच्या, पण अवकाळीने गाठल्यावर हाती चिखल येतो. आले तर लाख, नाहीतर चिखलमाती अ ...
purandar airport latest news पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. ...