Banana Market बागेत माल तयार झाल्याने काहीही करा; पण माल तेवढा घेऊन जा, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली दिसत आहे. तरीही व्यापारी खरेदीकडे 'पाठ' फिरवत असल्याने उत्पादकांची 'वाट' लागण्याची वेळ आली आहे. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'जागतिक अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्याने ग्रामीण आणि आदिवासी भारतात आपण गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्यांना तोंड देत आहोत.' ...
Kharif Crop Damage : सततच्या पावसाने अमरावतीसह विदर्भात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतं तलाव बनली असून सोयाबीन-कापूस पिके पिवळी पडून सडत आहेत. ओल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मा ...
panand raste niyam शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आग्रही आहेत. ...