PM Kisan Samman Nidhi Yojana : देशभरातील लाखो शेतकरी पंतप्रधान किसान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याआधी, सरकारने पंतप्रधान किसान निधी योजनेबाबतच्या नियमात सुधारणा केली आहे. ...
ativrushti madat अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
Kharif Crop Damage : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. तब्बल २४ लाख हेक्टरवरील खरीप पिके चिखलात गेली असून २९ लाख शेतकरी सणासुदीच्या काळात हातात काहीही नसल्याने हवालदिल झाले आहेत. पंचनामे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी शे ...
घरांची पडझड, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. मुढवी, धर्मगाव, बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, ताडोर येथे शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत आहेत. मोठ्या आशेने मेहनत करीत १३ एकरवर कांद्याची लागवड केली पण... ...
आतापर्यंत राज्यात चित्र : ३३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पंचनामे करतानाचे निकष : नुकसानीचा जीपीएस अद्ययावत असलेला फोटो, ई-पीक पाहणीत केलेली नोंदणी, ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक ...