Success Story : विदर्भातील वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो; मात्र शेलू खडसे (ता. रिसोड) येथील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिकतेला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यासोबतच ३५ हजार हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असून, शेतकरी बुरशीनाशकाची फवारणी करीत आहेत. ...
प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे. ...
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (सीएसएमएसएस) कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथील विद्यार्थ्यांनी "युनिटी फॉर सॉईल" या मोहिमेअंतर्गत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ...
Cotton Harvesting : सलग दोन महिन्यांच्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले असून, सोयाबीन आणि बागायती कपाशीवर रोगराई व बोंडसडीचा तडाखा बसला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी हार मानली नाही आणि पारंपरिक 'सीतादही' विधी करून उरलेल्या कपाश ...
Kanda Bajar Bhav : आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. ...