अखेर शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कमाल ... ...
Tur Mar Rog : अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि वाढत्या जमिनीतील आर्द्रतेमुळे खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. तुरीच्या पिकावर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, झाडांची पाने पिवळी पडून सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झाडे जमिनीवरच वाळत असल्याचे चित्र ...
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...
भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन योजना सुरू केल्या. यात पीएम धनधान्य कृषी योजनेसाठी २४,००० कोटी, मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस या य ...
आमोदे (ता. नांदगाव) येथे तालुका कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन व कडधान्य अभियान या केंद्र सरकारच्या योजनांचा शुभारंभ ऑनलाईन थेट प्रक्षेपण ...