Fake Seeds : नांदेड जिल्ह्यात बड्या व्यापाऱ्यांनी आंध्रप्रदेश, गुजरातसह बाहेरील राज्यांतून बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या डोळ्याखालून हे सगळे घडले असून हजारो तक्रारी दाखल होऊनही कारवाई ...
Ujani Dam Water भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने विसर्ग सुरु केला आहे. ...
Kharif Sowing 2025 मराठवाड्यात झालेला अपुरा पाऊस वगळता राज्यातील बहुतांश विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख हेक्टरवरील (७६ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
Tukda Bandi Kayda : पुणे, ठाणे पिंपरीसारख्या शहरीकरण जास्त झालेल्या शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात शेती क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करावा. ...
कांदा थंड हवामानातील पीक असून महाराष्ट्रतील सौम्य हवामानात वर्षा मधून दोन ते तीन पिके घेतली जातात. कांदा लागवड पासून एक-दोन महिन्यामध्ये हवामान थंड असणे गरजेचे आहे व फुगवणीच्या अवस्थे मध्ये जास्त (१६-२५ डिग्री से.) तापमान गरजेचे आहे. ...