लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

पंधरा दिवसात राज्यातील कारखाने सुरू होणार; अजूनही 'या' कारखान्यांकडे एफआरपीचे ३२ कोटी अडकले - Marathi News | Sugarcane factories in the state will start operating in fifteen days; These factories still have Rs 32 crore of FRP stuck with them | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंधरा दिवसात राज्यातील कारखाने सुरू होणार; अजूनही 'या' कारखान्यांकडे एफआरपीचे ३२ कोटी अडकले

Sugarcane FRP येत्या एक नोव्हेंबरपासून राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. अशातच दोन दिवसावर दिवाळी आली आहे. ...

खुल्या बाजाराच्या तुलनेत दार १ हजाराने अधिक; कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण - Marathi News | Prices are 1,000 higher than the open market; CCI's cotton purchase gets approval | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुल्या बाजाराच्या तुलनेत दार १ हजाराने अधिक; कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण

Yavatmal : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटलमागे १ हजार रुपयाने अधिक आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढला आहे. ...

गोकुळचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; दूध खरेदी दरात वाढ तर पशुखाद्य पोत्याच्या दरात कपात - Marathi News | Gokul's Diwali gift to farmers; Increase in milk purchase price, reduction in animal feed bag price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; दूध खरेदी दरात वाढ तर पशुखाद्य पोत्याच्या दरात कपात

Dudh Dar Vadh 'गोकुळ'ने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. ...

चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला - Marathi News | Worrying news! Heavy rains in September hit 83 lakh farmers in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ७ हजार ९८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यास न्याय! कपाशी उगवली नाही; हायकोर्टाचा ४ कंपन्यांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड - Marathi News | Justice for farmer after 7 years! Crop lost due to bogus seeds, High Court fines 4 companies Rs 50,000 each | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यास न्याय! कपाशी उगवली नाही; हायकोर्टाचा ४ कंपन्यांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड

बोगस बियाणे प्रकरणात सात वर्षांनंतर निकाल ...

Banana farming story : ४ एकरांत २७ लाखांचे उत्पन्न; दादासाहेब फुटाणेंचा केळी शेती प्रवास वाचा सविस्तर - Marathi News | latest news Banana farming story: Income of Rs 27 lakhs from 4 acres; Read Dadasaheb Phutane's banana farming journey in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४ एकरांत २७ लाखांचे उत्पन्न; दादासाहेब फुटाणेंचा केळी शेती प्रवास वाचा सविस्तर

Banana farming story : धारूर तालुक्यातील डोंगराळ भागातही मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठं यश मिळू शकतं, हे अरणवाडीचे प्रगतिशील शेतकरी दादासाहेब श्रीपती फुटाणे यांनी सिद्ध केलं आहे. त्यांनी केळी शेतीतून केवळ ४ एकरांत तब्बल २७ लाखांचे उत्पन ...

अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार  - Marathi News | Kharif season ended due to heavy rains Rabi season will be a blessing; Due to dams and wells being filled up, sowing will increase to above 6 million hectares this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 

भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते.  ...

सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी - Marathi News | GR for crop damage compensation for September has arrived; Approval for assistance to 'these' seven districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...